जखम

जे छान असतं ते का
मोडून तोडून भोसकून टाकतात माणसं?
नात्यातला सहजभाव निघून गेला
की ते चिघळायला लागतं आणि
मग ठरवूनसुद्धा प्रेम करता येत नाही.

Comments